MCQ इतिहास Chapter 11 Class 12 Itihas Maharashtra Board Marathi Medium MCQ For All Chapters – इतिहास Class 12बदलता भारत- भाग १ 1. जागतिक व्यापार संघटना कोणत्या वर्षी स्थापन झाली?१९९११९९५२०००१९८५Question 1 of 202. जागतिक व्यापार संघटनेचा मसुदा कोणी तयार केला?मनमोहन सिंगनरसिंहरावआर्थर डंकेलअटल बिहारी वाजपेयीQuestion 2 of 203. गॅट करार कोणत्या वर्षी झाला?१९४५१९४७१९५११९५५Question 3 of 204. भारताने जागतिक व्यापार संघटनेचे सभासदत्व का स्वीकारले?नेतृत्व करण्यासाठीसंरक्षणासाठीजागतिक अर्थव्यवस्थेचा भाग होण्यासाठीयुद्ध टाळण्यासाठीQuestion 4 of 205. ‘प्रधानमंत्री रोजगार योजना’ कधी सुरू झाली?१९९०१९९११९९३१९९५Question 5 of 206. ‘रोजगार हमी योजना’ मध्ये कोणत्या क्षेत्रातील बेरोजगारांना काम देण्यात येत होते?लघुउद्योगकृषीमाहिती तंत्रज्ञानदूरसंचारQuestion 6 of 207. ‘किसान क्रेडिट कार्ड’ योजना कोणत्या वर्षी सुरू झाली?१९९५१९९६१९९७१९९८Question 7 of 208. ‘सुवर्णजयंती ग्रामीण स्वयंरोजगार योजना’ कधी सुरू झाली?१९९५१९९६१९९९२०००Question 8 of 209. ‘जवाहर ग्राम समृद्धी योजना’ कधी सुरू झाली?१९९५१९९७१९९८१९९९Question 9 of 2010. ‘राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’ अंतर्गत प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीस किती दिवस रोजगाराची हमी दिली गेली?५० दिवस७५ दिवस१०० दिवस१२५ दिवसQuestion 10 of 2011. 'मृदा स्वास्थ्य कार्ड योजना'चा मुख्य उद्देश काय होता?शेतीसाठी वीज उपलब्ध करून देणेजमिनीची सुपीकता वाढवणेबी-बियाण्यांचे वाटपकृषी विमा देणेQuestion 11 of 2012. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा उद्देश काय होता?वीज जोडणीशेती यंत्रसामग्रीपाणी उपलब्धताखते वाटपQuestion 12 of 2013. प्रधानमंत्री पीक विमा योजना कोणाशी संबंधित आहे?उद्योगपशुपालनशेतकऱ्यांचे नुकसान भरपाईमत्स्य उत्पादनQuestion 13 of 2014. २०११ च्या जनगणनेनुसार किती लोकसंख्या कृषीशी निगडीत होती?४०%५४%६०%५१%Question 14 of 2015. ‘राष्ट्रीय पशुधन मिशन’ कधी सुरू झाले?२०१०-११२०११-१२२०१३-१४२०१४-१५Question 15 of 2016. भारतात सर्वप्रथम पशूगणना कधी झाली?१९००१९१९-२०१९२५१९३०Question 16 of 2017. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कोणत्या वर्षी सुरू झाली?१९९९२०००२००१२००२Question 17 of 2018. जवाहरलाल नेहरू नागरी राष्ट्रीय पुनर्विकास मिशन कधी सुरू झाले?२००३२००५२००७२००९Question 18 of 2019. सुवर्ण चतुष्कोण योजना कोणत्या चार शहरांना जोडते?दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नईदिल्ली, बेंगळुरु, कोची, भुवनेश्वरअहमदाबाद, नागपूर, पुणे, जयपूरमुंबई, हैदराबाद, लखनऊ, दिल्लीQuestion 19 of 2020. भारतात पहिली मेट्रो रेल्वे सेवा कुठे सुरू झाली?कोलकातामुंबईदिल्लीचेन्नईQuestion 20 of 20 Loading...
Leave a Reply